Friday, 28 July 2017

समृध्द शेतकऱ्यासाठी

कर्जमाफी झाल्यामुळे,
ओझे कमी झाले आहे.
पाणी पडत नसल्यामुळे,
रोवणी खोळबंली आहे.

तात्पुरत्या दिलास्यासाठी,
कर्जमाफी ठिक आहे.
शेतकऱ्याच्या समृध्दतेसाठी,
सिंचनाची सोय आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment