Friday, 13 January 2017

आयुष्य....

मित्रांची अनं शत्रूंची,
कमी नव्हती कधी,
पण मित्रांनी घात केला,
तर शत्रूंनी लुटले होते.

नशिबाचा काय दोष?
गरिबीने छळले होते.
मरणाची तक्रार नव्हती,
आयुष्याने छळले होते.

-महेश हातझाडे

No comments:

Post a Comment