जाती निर्मुलनासाठी लढणारे,
जात व्यवस्था मजबूत करत आहेत।
धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणारे,
लोकांना धर्मा धर्मात विभागत आहेत।
देशात समानता येण्यासाठी,
जात धर्म स्वतःपुरते मर्यादित पाहिजे।
मानव जातीच्या कल्याणासाठी,
माणुसकी नावाचा धर्म जपला पाहिजे।
-महेश तेजराम हातझाडे
No comments:
Post a Comment